निर्भीडसत्ता न्यूज –
सुसंस्कृत राजकारणी, देशाचा बुलंद आवाज, कवीमनाचा संवेदनशील साहित्यिक, भारतीय जनता पक्षाचा धडाडीचा नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या निधनाने पक्षात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते आम्हाला दीपस्तंभासारखे होते. राजकारणातील भीष्माचार्य हरपला आहे. राजकीय सभ्यतेचा महामेरू असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. अटल पर्व संपले. या महामानवाला माझी भावपूर्ण श्रध्दांजली.